शाहूपुरीत एकावर अचानक चाकू हल्ला…

कोल्हापूर – शाहूपुरीत काल दुपारच्या सुमारास एकावर अचानक चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडालीय. करवीर तालुक्यातील केर्ली येथील बांधकाम व्यावसायिक पांडुरंग गायकवाड या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. ते माजी…

खराब झालेल्या मोबाईल कव्हरची अशी घ्या काळजी

मोबाईलसाठी वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगांची आकर्षक दिसणारी मोबाईल फोन कव्हर घेत असतात. परंतु काही वापरानंतर हे मोबाईल फोन कव्हर खराब होतात. हे खराब झालेले मोबाईल कव्हर आपण लगेच फेकून देऊ…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. वृषभ…

राजाराम कारखान्याचा निकाल आज; कंडका पडणार का..? शिट्टी वाजणार… संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत…

डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

तब्येतीला उत्तम म्हणून रोजच्या जेवणात डाळींचा समावेश करणं फार महत्वाचं आहे. पण अनेकांना चण्याची डाळ खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो, ही डाळ पचायला कठीण असते.  जाणून घेऊयात डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर, चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या…

उद्या देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 एप्रिल रोजी केरळमध्ये देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. वॉटर मेट्रो इलेक्ट्रिक हायब्रीड बोटीद्वारे 10 बेटांना कोचीशी जोडेल.याशिवाय केरळच्या पहिल्या वंदे भारत…

जिल्हा परिषदेत पंचायतराज दिन साजरा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी राष्ट्रीय  पंचायत राज दिनसाजरा  करण्यात  आला.  यावेळी निर्धार संस्थेच्यावतीने सर्व विभागप्रमुखांना शुभेच्छा  देण्यात  आल्या.   अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार  माने  यांच्या दालनात  झालेल्या  कार्यक्रमामध्ये  निर्धारच्यावतीने समीर देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत  केले. ते म्हणाले, १९९२ साली झालेल्या ७३ व्या  घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला बळ दिले.  त्यानिमित्ताने २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन…

जायंट्स गृप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ चा शपथविधी आणि पदार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : जायंट्स गृप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ चा शपथविधी आणि पदार्पण सोहळा दिनांक २३ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सेंट्रल कमिटी मेंबर मा.डाॅ. अनिल माळी, माजी फेडरेशन अध्यक्ष…

‘ राजाराम ‘ साठी अशी होणार मतमोजणी

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.मतमोजणी उद्या मंगळवारी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेऱ्यांमध्ये 29 टेबलवर…

🤙 8080365706