महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. दश्मिता जाधव

कोल्हापूर : स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे नवनवीन मार्ग शोधावेत असे आवाहन जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित…

कागल विधानसभा मतदारसंघातील 20 कोटींच्या ‘जलजीवन’च्या पुरवणी आराखड्यास मंजुरी ; राजे समरजितसिंह घाटगे

कागल: केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पुरवणी आराखड्यास नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कागल विधानसभा मतदारसंघातील एकुण 14 योजनांचा समावेश असून 20 कोटींच्या पुरवणी…

विद्या मंदिर बालिंगे मधील १०५ विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

बालिंगा: बालिंगा,ता. करवीर येथील विद्यामंदिर बालिंगे मधील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव यांच्यावतीने शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये ज्यामध्ये, वह्या,पेन,कंपास, पेन्सिल, सॅक, पाण्याची बाटली इत्यादी साहित्याचा समावेश…

सामाजिक सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि रोजगार निर्मितीसाठी तरुणाईने आपले योगदान द्यावे; नितीन गडकरी

मुंबई : भारताची भविष्यातील सामाजिक सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि रोजगार निर्मितीसाठी तरुणाईने आपले योगदान द्यावे. तसेच आर्थिक विषमता दूर सारून आर्थिक समता प्रस्थापित करावी असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…

कात्यायनी मंदिरात दर्श अमावस्या निमित्त महाप्रसादचे आयोजन: वसंतराव जांभळे

बालिंगा : कोल्हापूर पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवतांची देवता, 52 शक्तिपीठ विश्वातील नवदुर्गापैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी होय. श्री कात्यायनी मंदिर( तालुका करवीर) येथे रविवार दिनांक 18…

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून चाललेल्या वादावर श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याण : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून कल्याण, डोंबिवली आणि उल्हानगरात दोन्ही गटाकडून पोस्टरवार सुरू झालं. त्यातच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भाजपकडून पहिल्यांदाच ही टीका करण्यात आली…

अखेर आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले

पुणे : आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. प्रकरानंतर पाच दिवसांनी आळंदी…

बाळासाहेब यांना जाहिरातीत विसरलेले लोक आता त्यांना टीझर मध्ये दाखवत आहेत ; संजय राऊत

मुंबई : येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाचा शिंदे गटाने टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना दाखवण्यात आलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे…

जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या गैरनियोजनामुळेच हजारो एकरातील ऊस करपत आहेत; हसन मुश्रीफ

कोल्हापूर :जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैर नियोजनामुळेच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊसपिक अक्षरशः करपत चालले आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी जलसंपदा…

गुळासोबत काय खाणे चांगले?

गूळ हा अनेक पदार्थांसोबत खाल्ला जातो. जसे की खोबरे गुळ, गुळ शेंगदाणे, गुळ फुटाणे आणि तिळ गुळ पण तुम्हाला माहिती आहे का गुळासोबत काय खाणे अधिक चांगले? आज आपण या…

🤙 8080365706