कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षपूर्तीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक…
कोल्हापूर : राज्यात आणि देशात किसान सरकार आणण्यासाठी लोकसभा लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री के सी आर यांनी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सक्षम पर्याय शोधून निवडणूक…
गारगोटी :युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी (ता.भुदरगड) संस्थेस पाल, ता.भुदरगड कृषी महाविद्यालय (बी. एस्सी.(ॲग्री) (कॉलेज कोड-11305) सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. यावर्षी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून…
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतीना रोजगार उभा करण्यासाठी कार्यरत आहे. या महामंडळाच्या कामकाजातील त्रुटी तातडीने दूर करा, अशी मागणी केडीसीसी बँकेच्या संचालकांनी…
मुंबई : 20 जून हा दिवस हा लोकशाहीसाठी काळाकुट्ट दिवस आहे.कारण या दिवशी लोकशाहीची व आई सारख्या शिवसेनेची हत्या करून एकनाथ शिंदेंसोबत गद्दार पळून गेले. याची जगातील 33 देशांनी दखल…
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनी षण्मुखानंद हॉलमध्ये आपल्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांवर टीका केली.पण त्याच वेळी ज्याला जायचे त्यांनी तिकडे जा, असे…
मुंबई : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बोलवत होती. भाजप-शिवसेनेच्या युतीला जनतेने पू्र्ण बहुमत दिले. त्यावेळी हिंदुत्वाकरिता मतं मागितली होती. पण, निवडणूक झाली आणि उद्धव ठाकरे यांची नियत बदलली. खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही…
सोलापूर : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वृषभ : व्यवसायात वाढ होईल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.…
मुलांना सकाळी गाढ झोप लागलेली असते आणि त्यांना अजिबात उठायचं नसतं. उठले तरी ते अर्धवट झोपेत असल्याने त्यांना आवरायचं नसतं. मग पालकांची खूप तगतग होते आणि मुलांचीही रडारड सुरू असते.…