कोल्हापूर (प्रतिनिधी) मंगळवारी आपल्या लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेच्या प्रांगणामध्ये तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन…
कोल्हापूर( प्रतिनिधी): भुदरगड तालुक्याकरीता पाटगांव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक ठेंब अत्यंत महत्वपुर्ण आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील 115 हून अधिक गाव व वाड्यां-वस्त्यांवरील नागरीक व शेती अवलंबून असून पाटगाव मध्यम प्रकल्प…
मुंबई : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड याठिकाणी रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता.या रास्ता रोकोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…
कोल्हापूर (प्रतिनिधी) काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटीहून अधिक बेनामी संपत्ती सापडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूर महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक…
मुंबई : शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी… ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीचे माजी नगरसेवक दीपक…
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त १० ते २४ डिसेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर शहर व जिल्हा स्तरावर रक्तदान शिबिरांचे…
नागपूर: नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील अधिवेशनासाठी आज…
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजू शकतो, असे सांगितले जात आहे.,यातच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे…
बिद्री : बिद्रित दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत के पी पाटलांचा एकतर्फी विजय झाला असून सर्व 25 पैकी 25 जागा जिंकत सत्ताधारी आघाडीने विजयी पताका फडकवली आहे. 6000…
भोपाळ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्यात तर मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश…