मुंबई: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला नाहीय. खातेवाटप निश्चित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची…
