कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण 53.69 टक्के भरले आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटावर आहे. पंचगंगा…
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 92.28 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३२ फूट ४ इंच…
कोल्हापूर : पुराची आपत्ती टाळता येत नसली तरी अशा आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळता येते. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शहरातील…
कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी…
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग…
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 75.04 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील…
मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून…
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पंचगंगा नदीची पाणी पातळी एका रात्रीत सात फुटांनी वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ बंधारे पाण्याखाली आहेत. पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबा बावड्यातील राजाराम…
नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवार परिसरातच अडकल्याने देशभरात मान्सूनपूर्व पावसाअभावी उष्णतेची लाट पसरली आहे. येत्या चार-पाच दिवसांपर्यंत मान्सून वेगाने पुढे सरसावण्याचीही शक्यता कमी असल्याने देशाच्या मध्य,…
मुंबई : मुंबईमध्ये येत्या 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 1 जूनला केरळमध्ये, तर 6 जूनपर्यंत मान्सून…