कोल्हापूर: काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी बुधवार 28 ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार आहे. शहरातील 81 प्रभागाच्या ठिकाणी एकाच वेळी हे आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये नागरिकांना त्रास होऊ नये…
कोल्हापूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभा करण्यात आलेला हा…
चांदोली: चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणाची दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या धरणातून पाणी सोडल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील उखळी येथील एका शेतकरी महिलेकडील सहा जनावरे नदीपात्रात अडकली होती, त्यांच्या मुलाने…
कोल्हापूर : मालवण मधील राजकोट येथे नौदल दिनानिमित्त उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट दुपारी एक वाजता कोसळला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पुतळा कोसळला असल्याचे सरकारने…
कोल्हापूर प्रतिनिधी:युवराज राऊत आजच्या चौथ्या श्रावण सोमवार निमित्त, भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने कसबा बावडा येथे हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कसबा बावडा परिसरातील…
कोल्हापूर:मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने आयोजित दहीहंडी सोहळा रंगणार आहे. तब्बल ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीची तयारी अंतिम…
कोल्हापूर: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी एलबीटी कायदा 2015 साली रद्द होऊनही अद्याप याबाबत नोटीस येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले व राज्यातील सर्व महानगरपालिकामधील एलबीटी विभाग…
कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंगीकारला आणि तो पुढे नेला, यातूनच देश निर्माण झाला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी केले.…
सिंधूदुर्ग: नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं होतं.परंतु वर्षभरातच हा पुतळा कोसळला. 4 डिसेंबर, 2023 रोजी मालवणच्या राजकोट…
कोल्हापूर : सद्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जगभरात आधुनिकतेने प्रगती केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडणाऱ्या घटना क्षणभरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या जात आहेत. या आधुनिकतेचा जसा चांगला वापर होतो त्याचपद्धतीने याचे…