कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथे राजयोगी श्री गजानन महाराज यांची 91वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आरती करून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी,…
कागल: कागल मतदारसंघात १२३ गावे आहेत. एकही गाव विकासकामापासून वंचित ठेवले नाही. १९ वर्षे मंत्री म्हणून काम करताना कामाची पद्धत बदलली नाही. एक इंच रस्ता डांबरीकरणापासून मागे ठेवला नाही. आगामी…
कोल्हापूर : निगवे खालसा (ता. करवीर) येथे 2 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सरपंच ज्योती कांबळे,…
कोल्हापूर : झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, विविध आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला व मुली झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई,…
कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघातील सडोली खालसा येथे काल महिला मेळावा राहुल पाटील यांच्या पत्नी तेजस्विनी राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. भागातील महिलांनी या मेळाव्यास चांगला प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा…
कोल्हापूर: साई उद्योग समूहातील विविध संघांची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी चेतन नरके उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, भारत देश जगात दूध व्यवसायामध्ये व गायी व्यवस्थापनात अग्रेसर असून…
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी शिक्षक/शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन 2023-24 मध्ये पुरस्कार प्राप्त, मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेले व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोकुळचे संचालक…
कोल्हापूर : महिला सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण प्रयत्नशील आहोत. तसेच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात विविध योजना राबवल्या जाणार आहेत. ‘सहकार से…
कोल्हापूर: कागल तालुक्यातील शासकीय योजनेतील लाभार्थी बंधूभगिनींना महाविकास आघाडीच्या वतीने मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा…
कोल्हापूर: शाहू समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे हे एका खाजगी वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले , कागल मतदारसंघात आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा आजही उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी…