कोल्हापूर: विद्यार्थिनींनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, धैर्य आणि आत्मविश्वास हे गुण अंगी बाणवावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या ‘होस्टेल डे’…
