यशासाठी चिकाटी, धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर: विद्यार्थिनींनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, धैर्य आणि आत्मविश्वास हे गुण अंगी बाणवावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.  शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या ‘होस्टेल डे’…

डी वाय पाटील विद्यापीठाची लवकरच ‘ई-कन्टेन्ट’मध्ये भरारी -कुलगुरू डॉ. आर के शर्मा यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : डी वाय पाटील विद्यापीठामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक बदल आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहेत. यापुढे विद्यापीठ ‘ई-कन्टेन्ट’ मध्येही भरारी घेईल. येत्या काही वर्षात ‘ई कन्टेन्ट’ निर्मितीमध्ये…

अभ्यासक्रमांबाबत जागृती नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थीसंख्या घटली;उच्चशिक्षणमंत्र्यांचीच कबुली:सतेज पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठाच्या १४ अधिविभागांतील विद्यार्थी घटली असून विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याने ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी…

योग निसर्गोपचार कौशल्य व उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने योग निसर्गोपचार क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे नीलांबरी सभागृहात आयोजन करण्यात आले.     कार्यशाळेच्या…

भगवान महावीर अध्यासनासाठी डॉ. खणे यांच्याकडून एक लाखाची देणगी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांनी काल (दि. २०) भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.     भगवान…

शिवाजी विद्यापीठात ‘योगशास्त्र व मुद्रा’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन केंद्रातर्फे एम. ए. योगशास्त्राचे विद्यार्थी आणि योग शिक्षकांसाठी दोनदिवसीय ‘योग व मुद्रा’ कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहात १८ व १९ मार्च रोजी पीएम-उषा…

डिजिटल माध्यमांसाठीचे धोरण लवकरच : राजा माने ; जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागात दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

कोल्हापूर : डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधनाला पेटंट

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “ए मेथड सिंथेसायझिंग ऑफ रेड्यूस्ड…

तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक: डॉ. श्रीरंग गायकवाड

कोल्हापूर: तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने तुकाराम बीजेनिमित्त आयोजित ‘संत तुकोबांचे चौदा टाळकरी’ या विशेष व्याख्यानात…

समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करावे: डॉ. नितीन देशपांडे

कोल्हापूर: अनेक महामानव असे आहेत की ज्यांचा इतिहास सर्वार्थाने समाजासमोर आलेला नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अशा समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन साताऱ्याच्या कूपर उद्योग समूहाचे मुख्य…

🤙 8080365706