थेट पाईपलाईनला वारंवार गळती ; लाखो लिटर पाणी वाया ..

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात आहे परंतु या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यंदा पाऊस कमी असल्याने मुळातच धरणात पाणी…

22 जानेवारीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव…

नवी दिल्ली: मोठी बातमी समोर येत आहे. उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. या निमित्तानं लाखो भाविक अयध्योमध्ये दाखल झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

अखेरीस केंद्र सरकारने 22 जानेवारीच्या दिवशी केली अर्धी सुट्टी जाहीर 

नवी दिल्ली : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाचा होणार आहे. या दिवशी देशभरात सुट्टी द्यावी अशी मागणी केली जात होती. अखेरीस केंद्र सरकारने 22 जानेवारीच्या…

भारतासोबतचा वाद कॅनडाला पडला महागात…

नवी दिल्ली: खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर India-Canada कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.खलिस्तानच्या मुद्यावर भारतासोबतचा वाद कॅनडाला महागात पडला आहे.…

ठाकरे गटांच्या आमदारांच्या अडचणी वाढणार…

मुंबई: राजकारणात सुरु असलेल्या घडामोडी आता पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरु असलेली कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हं आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच…

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे  जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम…

वॉशिंग्टन: एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकऱ्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने ताज्या एका अहवालात म्हटले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतुचे उद्घाटन…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. यावेळी खारकोपर-उरण रेल्वे आणि दीघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. रायगडमध्ये तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यात उभी राहणार, असे…

अंबानींना अशी काही मारली हाक की सर्वच झाले अवाक..

गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन केले होते तर आज १२ जानेवारीला या समिटचा शेवटचा दिवस असणार आहे.व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम ‘गेटवे टू…

श्रीमती सीमा विजय सावंत यांचे दुःख निधन …

कोल्हापूर : मेन पोस्ट ऑफिस चौक रमणमळा परिसरातील श्रीमती सीमा विजय सावंत यांचे आज पहाटे सहा वाजता अकस्मिक दुःख निधन झाले त्यांचे रक्षाविशेषण शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे…

मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय…

मुंबई: आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्याचवेळी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.त्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा…