कसबा बावडा :-कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम दि. २३/११/२०२४ इ. पासून सुरू झालेला असून दि.३०/११/२०२४ अखेर एकूण २२२४९.४९३ मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या ऊसाची एफ.आर.पी.…
कोल्हापूर : इचलकरंजी शहर आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथील सीईटीपी प्रकल्पाची क्षमता वाढवणे तसेच पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात मंगळवारी आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने मुंबईतील एमआयडीसीच्या मुख्य…
कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील उत्पादकांना हक्काची व खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘ओएनडीसी’ उपक्रमात थायलंड देशही आता सहभागी झाला आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या…
कसबा बावडा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ कारखान्याचे संचालक शिवाजी रामा पाटील, लाटवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांच्या शुभहस्ते आणि…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश मधुकर माळगे हे अति सामान्य कुटुंबात जन्मलेले, पण सुसंस्कृत संस्कारांत वाढलेले एक कर्मठ व्यक्तिमत्त्व आहेत. लहानपणापासून सामाजिक न्याय आणि आंबेडकर चळवळ यांचा प्रभाव त्यांच्या…
मुंबई : इचलकरंजी -बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. यामध्ये विविध विषयांवर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काँक्रीट, दगडी बांधकाम, बांधकाम आणि…
महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया 2 मे रोजी पूर्ण झाली आहे. मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. महानंदवर मदर डेअरीनं ताबा…
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्याच्या हेतूने डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाने एक मोठे पाऊल उचलत रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब अंतर्गत सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित केला आहे. संस्थेचे…
वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत…
कोल्हापूर: डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम उत्साहात भारतीय औषध निर्माण क्षेत्र अर्थात फार्मसी जगात अव्वल स्थानी असून या क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहे. पृथ्वीवर शेवटचा…