कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथील सिद्धार्थ रवींद्र ऐनापुरे या विद्यार्थ्यांने नेत्रदीपक यश संपादन करत थेट आयआयटी (IIT) दिल्लीमध्ये एमटेक(M.Tech) ला प्रवेश मिळवला आहे. या यशाने…
कुंभोज (विनोद शिंगे) हातकलंगले तालुका संजय गांधी निराधार कमिटीची मुदत नुकतीच संपली असून सदर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. परिणामी नूतन आमदार दलित मित्रा अशोकरावजी माने व विद्यमान खासदार धैर्यशील…
कोल्हापूर : सजावटी फुलांचे उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आर्थिक संधीचे क्षेत्र आहे. यामध्ये पीक विविधतेच्या माध्यमातून शेतीत स्थिरता व आर्थिक शाश्वतता साधून उत्पन्नवाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी…
कोल्हापूर: येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने वस्ताद कै. सुरज ढोली यांनी सुरु केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेले शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज विविध अधिविभागांच्या परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.…
कोल्हापूर : डॉ. डी . वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण व…
कोल्हापूर : 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शहरातील नऊ मंडलाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन कार्यक्रम आज संपन्न झाले. पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात एकत्र येत…
कुंभोज (विनोद शिंगे) वठार (ता. हातकणंगले) येथे 15 वा वित्त आयोग योजनेतील बंधित निधीमधून पाण्याच्या टाकी येथे वृक्षारोपण केलेल्या झाडांना व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी बसवण्याच्या…
कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून, प्र.क्र. २५ – भाजपा कार्यालय ते छत्रपती…
मुंबई : महाराष्ट्र आता केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र बनत आहे, आणि भविष्यातील उद्योग आणि नाविन्यतेसाठी राज्य तयार होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.हॉटेल ताज…