कागल (प्रतिनिधी) : शेतीतील पिकांचा उत्पादन खर्च आणि ग्राहक यांच्या समन्वयातून उत्पादनांचे दर ठरविले जावेत, या उद्धात हेतुने बाजार समित्यांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या बाजार समित्यांचे खरे मालक हे…
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय…
कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका…
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता…
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर सहभागी झाले. त्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी गेले ते बेंटेक्स आणि…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बिगरभाजपा विरोधी पक्षांची बैठक झाली. या…
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धनखड…
कोल्हापूर : कळंबा तलावाशेजारी वादळाने पडलेले वडाचे झाड पुन्हा नव्या जोमाने उभा राहिले. जेसीबीच्या साहाय्याने शेजारी खड्डा खणून, त्यामध्ये सेंद्रिय खत टाकून शास्त्रोक्त पद्धतीने झाडाला बळ मिळाले. वृक्षप्रेमी, अभिनेते सयाजी…
मुंबई : भारतीय घटनेनुसार 12 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असणं बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाला घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहे. संजय राऊत…
प्रयाग चिखली ( वार्ताहर) : प्रयाग चिखली (ता. करवीर) परिसरातील पुराचे पाणी शुक्रवार सायंकाळ पासून ओसरू लागल्याने चिखली परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून शिवाय धास्ती कमी झाली. आज दिवसभरात…