मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग 150 किमी…
जेवणाची चव वाढवण्यासोबत मीठ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिठाचा वापर अनेक पदार्थात केला जातो. पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तर चला जाणून घेऊयात रोज किती मीठ खाल्लं…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. मिथुन कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष…
कोल्हापूर : कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार एमआयडीसींचे विस्तारीकरण येत्या सहा महिन्यांत करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शासन आपल्या दारी या कोल्हापुरातील कार्यक्रमातून त्यांनी ही घोषणा…
कोल्हापूर : आमच्यात कोणतेही मतभेद नसून भाजप शिवसेनेचे सरकार चांगले सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनांना आर्थिक पाठबळ दिलेल आहे त्यामुळे आम्ही इतक्या जोमाने काम करू शकतो, अशी स्पष्टोक्ती…
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. आता याबाबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे देवेंद्र…
कागल : आक्षेपार्ह स्टेटस लावलेल्या कागल येथील फारूख आलासकर यांचे वडील यासीन मियालाल आलासकर यांचे कागल मुस्लिम जमीयतचे सभासदत्व एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. येथील मुस्लिम समाजाने बैठक घेऊन…
गलगले : मारुतराव जाधव गुरुजी हे सहकारातील एक तज्ञ अभ्यासक आहेत. त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. परंतु बिद्री साखर कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी ९६ कोटींचा ढपला पाडल्याचा त्यांचा आरोप हास्यस्पद आहे असे प्रतिपादन…
कोल्हापूर :आळंदी येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी ‘आप’चे जिल्हा युवाध्यक्ष…